मुख्य पृष्ठ >  वृत्त-जगत > बातम्या > मुंबईतली काळरात्र
mumbai
मुंबई हल्ल्यांमागचे अनुत्तरित प्रश्न PTI
मुंबईत झालेल्या हल्ल्याला आता आठवडा उलटत आला आहे. या हल्ल्यांचे घाव मुंबईच नाही तर भारतातील प्रत्येक नागरिकांच्या मनावर इतके खोलवर झाले आहेत, की ते भरून यायलाही पुष्कळ काळ जावा लागणार आहे, यात शंका नाही. मुंबईतील हल्ल्यांचा तपास आता द्रुतगतीने सुरू असला तरी या एकूण घटनेचे असे काही पैलू आहेत, ज्यामागची कारणमीमांसा कळलेली नाही. दहशतवाद्यांचा खात्मा झाला असला तरी ते जाताना आपल्या पुढ्यात अनेक प्रश्न ठेवून गेलेत. * मुंबई पोलिसांनी स्पष्ट केल्याप्रमाणे जर फक्त दहाच दहशतवादी मुंबईत दाखल झाले असतील, तर मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि आबांनी हल्ला झाला त्या दिवशी दहशतवाद्यांची संख्या छातीठोकपणे आधी....
पुढे जा...  
वेबदुनिया विशेष
shivraj patil
PIB PIB
 
आता राजीनामे देऊन काय?
देशाच्‍या आर्थिक राजधानीवर एवढा मोठा हल्‍ला केला जातो. त्‍यासाठी सहा-सहा महिने आधी तयारी केली जाते. 750 किलो दारूगोळा समुद्र मार्गे मुंबईत उतरविला जातो आणि बोटावर मोजण्‍याइतके दहशतवादी आख्‍ख्‍या जगाला खिळवून ठेवतात. हे केवळ आपल्‍या संरक्षण यंत्रणा आणि गुप्‍तचर यंत्रणेचेच अपयश नाही तर आमच्‍या अब्रुची लक्‍तरे जगाच्‍या वेशीवर टांगणारी घटना आहे. त्‍यामुळे सुमारे 200 लोकांचे बळी आणि 40 अब्‍ज रुपयांचे नुकसान करून घेतल्‍यानंतर सरकारला आता जाग आली हे आमच्‍या देशातील सव्‍वाकोटी नागरिकांचे अहोभाग्‍य म्‍हटले पाहिजे.
'दहशतवाद्यांना भारतात दफन करू देणार नाही'
पाक दहशतवाद्यांना सोपविणार नाहीः झरदारी
झरदारींचे वक्‍तव्‍य दुर्दैवीः परराष्‍ट्रमंत्री
शहिदाचे घर नसते तर कुत्राही गेला नसता
'आता पाकिस्तानवर हल्ला करा'
मुंबई हल्लाप्रकरणी पुरावे द्यावे- गिलानी
मुंबईत दहशतवादी हल्‍ला
विविध
'दाऊद, अझहरला भारताच्या ताब्यात द्या'
मुंबईत अजुनही पाच दहशतवादी
दहशतवाद भारताला हरवू शकत नाहीः ओबामा
हल्‍ल्‍यात दाऊदचा हात असू शकतोः एटीएस
...अब तुम्हारे हवाले वतन साथीयो
बंद करा हे लाईव्ह कव्हरेज
पाकचा नियंत्रण रेषेवर गोळीबार
'ताजमहल' सुरक्षा आढावा बैठक
विवादास्पद वक्तव्यामुळे नकवी अडचणीत
आता कुठे गेले राज ठाकरे?
आणखी महात्मा गांधी हवे- शेखर कपूर
आणखी
मागील संदर्भ
06
Dec
04
Dec
03
Dec
02
Dec
01
Dec
30
Nov
29
Nov
28
Nov
27
Nov