| पुढे जा... |
| चीनविरूद्धच्या १९६२ च्या युद्धात झालेला भारताचा पराभव जिव्हारी लागला आहे. ४७ वर्षे झाली तरी आपण ते दुःख विसरू शकलो नाही. भारताच्या प्रतिष्ठेला लागलेला हा डाग अजूनही निघालेला नाही. पण १९६२ च्या संघर्षाकडे.... | चीन आणि भारत हे दोघेही अवाढव्य देश आहेत. आशियातल्या दोन मोठ्या शक्तीही आहेत. उद्याच्या महासत्तांमध्ये त्यांची गणनाही होते आणि दोघे परस्परांचे स्पर्धकही आहेत. या पार्श्वभूमीवर दोघांमधली ही तुलना. |