swami
प्रपंच करावा नेटका MH GOVT
श्री दासबोधाच्या सुरुवातीलाच समर्थांनी दासबोधाचा विषय 'भक्तिमार्ग' आहे असे सांगितले. दासबोध हा जीवनग्रंथ आहे. त्यात प्रपंचातून परमार्थाकडे भक्तिमार्गाने कसे जावे याचे सुंदर वर्णन आहे. परमार्थाकडे वाटचाल करताना प्रपंच हा
पुढे जा...  
महायोगी कोण हे वैराग्यपर अभंगावरून स्पष्ट करायचे आहे तेव्हा वैराग्य म्हणजे काय हे प्रथम पाहावे लागेल. इच्छा सोडून नि:स्पृहपणे जीवन जगणे म्हणजे वैराग्य. मी किंवा माझी ही वृत्तीच उठू न देणे म्हणजे वैराग्य. हे वैराग्नरदेहालाच
भगवंताच्या पूजेच्या षोडशोपचारात आरतीचह अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरती म्हणजे भगवंत आहे हा भाव दृढ करून त्या देवतेत 'रत' होणे, रममाण होणे. आपल्या आराध्य देवतेत रमणे म्हणजे आरती. आरती हा
समर्थांचे टाकळी
समर्थांचे संभाजी राजांना पत्र
शिवथर घळीचे वर्णन
समर्थ रामदास स्वामी
एकादशी व्रत
कलियुग
श्रीरामदासाची आरती
श्री समर्थ सद्गुरूचा समर्थ महिमा
 
आणखी
swami
आपल्या मातृभूमीला स्वातंत्र्याचा लाभ होऊन बरीच वर्षे झालीत. सर्वत्र मोठ्या थाटामाटाने सुवर्णोत्सव साजरे झालेत. ह्या वर्षात एक पिढी तयार...
swami
आपण सर्वजण काहीतरी अपेक्षा बाळगून जगत असतो. माणसाचा हा सहज स्वभाव आहे. आपल्या अपेक्षा पूर्ण करणारी एक शक्ती आहे, ती म्हणजे...