मुख्य पृष्ठ > क्रीडा जगत > क्रिकेट > क्रिकेट वृत्त > विडींज मालिकेवर मांजरेकरची टीका
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
विडींज मालिकेवर मांजरेकरची टीका
भाषा
टी-20 विश्वकरंडक स्पर्धेनंतर घेतलेल्या वेस्ट इंडीज मालिकेवर भारताचा माजी खेळाडू आणि समालोचक संजय मांजरेकर याने टीका केली आहे. या प्रकारच्या मालिकेमुळे खेळाडूंना अतिक्रिकेटचा थकवा येत असल्याचे मांजरेकरने सांगितले.

टी-20 विश्वकरंडक स्पर्धेनंतर भारत लागलीच विडींज दौर्‍यासाठी रवाना झाला. त्याबद्दल बोलतांना मांजरेकर म्हणाला की, भविष्यात या प्रकारचे दौरे मंडळाने आयोजित करु नये. तसेच सम संख्यांच्या सामन्यांमुळे मालिकेचा निर्णय लागत नाही. याबद्दलही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने पावले उचलण्याची गरज आहे.
 Play Free Online Games  Click Here
 Blogs, Videos and More  Click Here
 Send Musical and Animated Cards  Click Here
 Simple,Fast & Free Email Service  Click Here
संबंधित माहिती शोधा
आणखी
गौतम गंभीर तिसर्‍या क्रमांकावर
अभिषेक आयसीएलमधून आयपीएलमध्ये
आयपीएलमुळे देवधर ट्रॉफीवर संक्रात
कसोटीत बदल करु नका: मियादाद
मालिकेत आघाडीची संधी
'हरभजनने कुंबळेचे स्थान घ्यावे'