ओळख क्रिकेटपटूंची | आकडे बोलतात | T-20 वर्ल्डकप-09 | सचिन तेंडुलकर | चॅम्पियन्स करंडक-09 | लेख | क्रिकेट वृत्त | क्रिकेट टिकर
मुख्य पृष्ठ » क्रीडा जगत » क्रिकेट » क्रिकेट वृत्त » मुंबईचा महाराष्ट्रवर 82 धावांनी विजय
Feedback Print Bookmark and Share
 
राजकोट येथे सुरू असलेल्या वरिष्ठ महिला गटाच्या पश्‍चिम विभागीय साखळी क्रिकेट स्पर्धेतील एकदिवसीय लढतीत मुंबईने महाराष्ट्राचा 82 धावांनी पराभव केला आणि चार गुण मिळविले. कर्णधार सुनेत्रा परांजपेचे अर्धशतक आणि नॅन्सी दारूवालाने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने विजय मिळविला. मुंबईच्या सुनेत्रा परांजपे 67, राजेश्‍वरी गोयल 37, संगीता परांजपे 36 तर पूनम राऊत 35 धावा केल्या.
संबंधित माहिती शोधा